भारतातील अवतार ...

भारतातील अवतार आपल्या हयातीत कधीही स्वत:ला अवतार मानत नव्हते... 
.
नंतरच्या काळात लोकांनीच त्यांना अवतार म्हणून मान्यता दिली. 
.
काल आणि आजमध्ये हाच मुख्यं फरक आहे. 
.
कुणी स्वत:च स्वत:ला अवतार समजायला लागलं की,त्याची अवस्था "काय हा अवतार ?" अशी होते.....

No comments