भारतातील अवतार ...
भारतातील अवतार आपल्या हयातीत कधीही स्वत:ला अवतार मानत नव्हते...
.
नंतरच्या काळात लोकांनीच त्यांना अवतार म्हणून मान्यता दिली.
.
काल आणि आजमध्ये हाच मुख्यं फरक आहे.
.
कुणी स्वत:च स्वत:ला अवतार समजायला लागलं की,त्याची अवस्था "काय हा अवतार ?" अशी होते.....
.
नंतरच्या काळात लोकांनीच त्यांना अवतार म्हणून मान्यता दिली.
.
काल आणि आजमध्ये हाच मुख्यं फरक आहे.
.
कुणी स्वत:च स्वत:ला अवतार समजायला लागलं की,त्याची अवस्था "काय हा अवतार ?" अशी होते.....
No comments